सुखांत करा वाटेकरी, दु:ख आपल्या गाठीच बरी
सुखाचे तुषार आकाशांत, दु:खाचे कढ आतल्याआंत
सुखाचे कण विरळ विरळ, दु:खाचे नेम अग्स्दी सरळ
आनंद ! नित्य नवी नवलाई, यातनांची खाई कुरतडत खाई
हर्षोल्हास, झुळुक, फुंकर, स्पर्श या सार्यांचेचं सुखकर
जरा, वेदना, विरह, ज्वर, दु:खाचे तमगामी पर
दु:खात पाहू सुखाची स्वप्न, थेंबा जशी आसुसली भेगाळली रानं
खूप छान ओळी आहेत...अशाच अर्थाने हिंदी कवि रहीम म्हणतात-----
ReplyDeleteरहिमन निज मन की व्यथा मन ही रखो गोय
सुन लेहिगे लोग सब बाँट न लेहे कोय
आणि माझ्या ओळी आहेत---
दुःख:मंगलाक्षत,सुख कापरा सम
उडून जाते
अलकनंदा साने